दुष्काळ आणि पुराच्या गर्तेत अडकलेला महाराष्ट्र पाण्याची किंमत जाणतो, पण आपण आपल्या नद्यांना, निर्झरना, टाक्यांना, तळ्यांना, पर्ह्याना, विहिरींना विसरत चाललो आहोत का?
त्यांच्याच काही गोष्टी :)
पाणी हे केवळ पाणी कधीच नसते, ते एका जिवंत परीसंस्थेचा भाग असते..एकेक ओंजळी मागे, असतेच झर्याचे पाणी..